महाराष्ट्र

महाराष्ट्र सरकार नपुंसक आहे – न्यायमूर्ती जोसेफ

पत्रकार शाहीन अब्दुल्ला यांनी महाराष्ट्र पोलीस न्यायालयाचा अवमान करत असल्याची याचिका न्यायालयात दाखल केली आहे. त्यासंदर्भात जोसेफ यांनी मत व्यक्त केले आहे.

संभाजीनगरमध्ये दोन गटातील वादानंतर दगडफेक आणि वाहनांची जाळपोळ

छत्रपती संभाजीनगर नामांतरानंतर शहरात प्रथमच दोन गटात वाद आणि जाळपोळीची घटना घडली आहे. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली आहे. आता परिस्थिती नियंत्रणात आहे.

लाच स्वीकारताना आख्खं कृषी कार्यालय सापडलं, सर्वांना झाली अटक

खुलताबाद तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई केली.

वीर सावरकर आमचे दैवत, पुन्हा अवमान केला तर…; उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना इशारा

राहुल गांधींना आजच्या सभेत जाहीरपणे सांगत आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर आमचे दैवत आहे. त्यांचा अपमान केलेला आम्ही कदापि सहन करणार नाही.

येत्या ६ महिन्यांत देशातील सर्व टोल प्लाझा हटणार – गडकरी

देशातील महामार्गांवरील टोलनाके हटवण्यासाठी सरकार येत्या सहा महिन्यांत जीपीएस आधारित टोल यंत्रणा आणि अन्य काही तंत्रज्ञान आणणार आहे.

गायिका आशाताई भोसले म्हणजे महाराष्ट्राची शान – मुख्यमंत्री

गेट वे ऑफ इंडियाच्या प्रांगणात ख्यातनाम गायिका आशा भोसले यांना सन २०२१ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

माळरानावरच्या ओसाड जागेतून सुमनबाईंनी कमावले लाखो रुपये

एमपीएससी परिक्षेचा अभ्यास करत करत कोरोनाच्या काळात नंदकिशोर यांनी शेतीला जवळ करण्याचा निर्णय घेतला. एका बाजूला अभ्यास तर दुसऱ्या बाजूला शेतीसाठी कष्टाची तयारी त्यांनी ठेवली.

गेल्या ४ दिवसात ४८ लाख महिलांनी केला एसटीने प्रवास

कुणी देवस्थानाला जात आहे तर कुणी वास्तुशांतीसाठी जातेय. कुणी पर्यटनाला निघाले तर कोणी नातवाईकांच्या भेटीला. एसटीच्या प्रवासदरात महिलांना ५० टक्के सवलत झाल्यामुळे महिलांचे पर्यटन वाढले आहे.

पेपर संपताच विद्यार्थ्यांची पर्यवेक्षकावर दगडफेक

मनमाडमध्ये पर्यवेक्षकांनी विद्यार्थांना कॉपी न करू दिल्याच्या रागातून पेपर संपताच विद्यार्थ्यांनी पर्यवेक्षकांवर दगडफेक केल्याने पर्यवेक्षक रक्तबंबाळ.